शेतकऱ्यांना मिळणार ₹५०,००० प्रोत्साहन अनुदान; ‘हे’ शेतकरी ठरणार पात्र!
महाराष्ट्रातील शेतकरी बांधवांसाठी एक अत्यंत महत्त्वाची आणि दिलासादायक बातमी आहे. ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६’ अंतर्गत नियमित पीक कर्जाची परतफेड करणाऱ्या प्रामाणिक शेतकऱ्यांना …